Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने...

 



मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर टीका करत, भाजपने शवासन करावे, असा टोला लगावला. या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले असून, ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत, मेंदू तल्लख करणारे आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन त्यांना सुचवा. अर्थात घरी बसून करता येईल असे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies