कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत एकूण 77,36,792 जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्क्यांवर नोंदवण्यात आले आहे. तर, मृत्यूदर 1.87 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाच 4,559 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील कोरोनाचे सर्वाधिक 3,324 रूग्ण मुंबईत आहेत. या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये जाणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाबाधित वाढत असून ही काळजीची बाब असल्याचे त्यांनी म्हणत, वाढत्या रूग्णसंख्येवर राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा आलेख वाढताच! दुसऱ्या दिवशी हजारांपार बाधित
६/०२/२०२२ ०९:२९:०० PM
0
Tags