पुणे : 'दोन वर्षांपूर्वी ठरलेले निर्णय कोणत्या आधारावर रद्द करतात कळत नाही. तसेच, हे सरकार लवकर पडेल म्हणून कमी काळात किती कामे केली हे दाखवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरु असल्याची टीका नाना पटोलेंनी राज्य सरकारवर केली.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे.या पार्श्वभूमीवर, नाना पटोले बोलत होते.