कोल्हापूर: कोल्हापूरच्या करवीर भामटे गावात तालुक्यातील मायलेकी झोपेत असताना मध्यरात्री एका विषारी नागाने दोघींना दंश केल्याची घटना घडली आहे.
माहितीनुसार, या घटनेत विषारी नाग चावल्याने एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वरी यादव असे मृत मुलीचे नाव आहे.
दरम्यान, आई नीलम यादव यांची ही प्रकृती चिंताजनक आहे.