Type Here to Get Search Results !

120 आमदार असूनही भाजपला उपमुख्यमंत्रीपद; मग नवं सरकार आणून काय फायदा ?



बीड : आज बीडमधील सभेत धनंजय मुंडे यांनी भाजपवर खोचक टीका केली. 


धनंजय मुंडे म्हणाले, “अजित पवारांच्या काळात आमचं शिस्तीचं सरकार होतं, आता सरकार बेशिस्त असल्यासारखं वागतंय,  तसेच, 120 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपदावर भाजपला समाधान मानावे लागले, मग नवे सरकार आणून भाजपला फायदा काय झाला अशी खोचक टीका  धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies