बीड : आज बीडमधील सभेत धनंजय मुंडे यांनी भाजपवर खोचक टीका केली.
धनंजय मुंडे म्हणाले, “अजित पवारांच्या काळात आमचं शिस्तीचं सरकार होतं, आता सरकार बेशिस्त असल्यासारखं वागतंय, तसेच, 120 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपदावर भाजपला समाधान मानावे लागले, मग नवे सरकार आणून भाजपला फायदा काय झाला अशी खोचक टीका धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.