रत्नागिरी : “स्वतःच्या पापाचे खापर उद्धवजींवर फोडण्याचे काम सुरू आहे, असे म्हणत विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांच्या विधानाला उत्तर दिले आहे.
“तसेच ते पुढे म्हणाले, “कानात साचलेला मळ काढून टाका, असे म्हणत त्यांनी उदय सामंत यांच्यावर रिफायनरी प्रकल्पावरून टीका केली आहे. याशिवाय, मागच्या काही महिन्यात जवळपास 9 वेगवेगळ्या प्रकल्प गुजरातला हलविण्यात आले आहेत, असंही राऊत म्हणालेत.
दरम्यान, शिवसेना खासदार विनायक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.