Type Here to Get Search Results !

“......पण पराचा कावळा करू नका”: पत्राचाळ आरोप प्रकरणी शरद पवार यांनी केला सरकारवर हल्लाबोल!



मुंबई :  आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी पत्रचाळ प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.  



शरद पवार म्हणाले, “पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा. पण पराचा कावळा करू नका पत्रचाळ प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आरोप खोटे ठरल्यास काय करणार तेही सरकारने स्पष्ट करावे असे शरद पवार यांनी यावेळी म्हटलेआहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies