रत्नागिरी : आदित्य ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान झालेल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, “जीत के हारने वाले को खोके सरकार कहते है, असे म्हणत त्यांनी शिंदेगटावर टीका केली आहे.
दरम्यान, शिंदेगटाने पैसे घेऊन भाजपशी युती केली, असा आरोप सतत केला जातो.याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला.