मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “घरात बसून काहीच होत नाही, तसेच, क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं असतं. मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर सातत्याने शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमध्ये एकोंमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.