Type Here to Get Search Results !

रिंकू सिंह ने अखेरच्या चेंडूवर सिक्सर मारत भारताला केले विजयी



अखेरच्या चेंडूवर षटकार मारत रिंकू सिंह ने भारताला पहिली टी-20 मध्ये विजयी केले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचे आव्हान भारताने अखेरच्या चेंडूवर दोन विकेट राखून पूर्ण केले. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी झंझावती अर्धशतके ठोकली.


 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies