पुणे : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील उत्सव पहाण्यासाठी ते शहरात आले आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले,“राज्यात मंत्र्यांना बंगल्याचं वाटप होतं, मात्र अद्यापही खाते वाटप झालं नाही. जिल्हे पालकमंत्र्यांविनाच असल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
.